Homeमहाराष्ट्रcultural

गणपती नंतर गौरींचे आगमन: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी निर्मितीक्षम सजावट

Ganesh Kumar Mule Sep 12, 2021 3:21 PM

G 20 Summit in Pune | जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी रविवारी ५० प्रतिनिधींचे आगमन
मंत्रिमंडळ बैठक  | एकूण निर्णय- 14 | जाणून घ्या सविस्तर 
Savitribai Phule Jayanti | नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गणपती नंतर गौरींचे आगमन

: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण

: घरोघरी सुंदर सजावटी

 

पुणे: नुकतेच गणेश बाप्पाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. महाष्ट्राभर मंगलमय वातावरण आहे. घरोघरी या देवांचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता आहे. कोरोनाच्या संकटात ही लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घरोघरी आनंद बहरुन आला आहे. शिवाय घरोघरी गणपती, गौरींची सजावट केली आहे. प्रत्येक जण काहीतरी नवीन करू पाहतोय.

अशीच एका पुणेकर नागरिक रोहित राजेंद्रकुमार भालेकर यांनी आपल्या घरी केलेली ही सजावट.