Homeमहाराष्ट्रcultural

गणपती नंतर गौरींचे आगमन: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी निर्मितीक्षम सजावट

Ganesh Kumar Mule Sep 12, 2021 3:21 PM

Republic Day | श्री साई सेवा संस्था शिवणे येथील मतीमंद मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन
Satish Alekar | Plays | सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांच्या संचाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन
Navratri Festival | कोथरुडच्या श्री शक्ती युवक मंडळाने जपलीय नवरात्रीतील सांस्कृतिक परंपरा!

गणपती नंतर गौरींचे आगमन

: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण

: घरोघरी सुंदर सजावटी

 

पुणे: नुकतेच गणेश बाप्पाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. महाष्ट्राभर मंगलमय वातावरण आहे. घरोघरी या देवांचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता आहे. कोरोनाच्या संकटात ही लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घरोघरी आनंद बहरुन आला आहे. शिवाय घरोघरी गणपती, गौरींची सजावट केली आहे. प्रत्येक जण काहीतरी नवीन करू पाहतोय.

अशीच एका पुणेकर नागरिक रोहित राजेंद्रकुमार भालेकर यांनी आपल्या घरी केलेली ही सजावट.